रावेर लोकसभा निवडणूकीमध्ये एक ट्विस्ट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण रावेरमधून शरद पवार गट रोहिनी खडसे यांना उमेदवारी देणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर रावेरमधून नणंद विरुद्ध भावजय सामना होणार? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जातोय. पवार गटाचे जयंत पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.