व्हिडिओ

Mumbai Water Supply : मुंबईकरांवरील पाणीकपातीचं संकट तूर्तास टळलं, पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Published by : Dhanshree Shintre

मुंबईकरांवरील पाणीकपातीचं संकट तूर्तास टळलं आहे. महापालिकेकडून उपलब्ध आणि राखीव पाणी साठ्याचे 31 जुलैपर्यंत नियोजन करण्यात आलं आहे. मात्र नागरिकांना पाणी जपून वापरायचा आव्हान सुद्धा दिलं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पालिकेची भिस्त मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये आहे. तर या सातही धरणांमध्ये 16.48 टक्के इतके पाणीसाठा आहे आणि हवामान खात्याने जे अंदाज दिलेला आहे जूनमध्ये पावसाचा त्यावरच पालिकेची भिस्त असल्याची पाहायला मिळतंय.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. मुंबईकरांनी काळजी करु नये पण सर्वांनी पाणी जपून आणि काटकसरीने वापर करावा असा आव्हान महानगरपालिकेने केले आहे. तर यंदा चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने पाणी कपात न करण्याचं निर्णय घेतला आहे. त्यामुळे तूर्तास तरी मुंबईकरांना मोठी दिलासा मिळाला आहे.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा