व्हिडिओ

मविआला निम्म देखील यश नाही; श्रीकांत शिंदेंचा निशाणा

ग्रामपंचायत निकालांमध्ये महायुतीचे वर्चस्व दिसून येत आहे. यावर श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यातील ग्रामपंचायतींचे निवणुकीचे निकाल आज जाहिर झाले आहेत. ग्रामपंचायत निकालांमध्ये महायुतीचे वर्चस्व दिसून येत आहे. यावर श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ग्रामपंचायतमधील यश म्हणजे जनतेचा आशीर्वाद आहे. महायुतीला जनतेचा भरभरून आशीर्वाद मिळाला असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. मविआला निम्म देखील यश नाही, असा निशाणाही श्रीकांत शिंदेंनी साधला आहे. तसेच, 45 पेक्षा अधिक जागा पुढे लोकसभेत निवडून येऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

महायुतीच्या नेत्याची दिल्लीत आज महत्त्वाची बैठक

दहावीच्या परीक्षेत मोठा बदल; 'या' दोन विषयात 35 ऐवजी 20 गुण मिळाले तरी होणार पास

Cyclone Dana : दाना चक्रीवादळ उद्या पहाटे पश्चिम बंगाल, ओडिसाच्या किनारपट्टीला धडकणार

Dhananjay Munde : धनंजय मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Special Report | Eknath Khadse | CM Eknath Shinde | शिंदेंच्या टार्गेटवर खडसेंचा बालेकिल्ला