व्हिडिओ

Sharad Pawar: मतदानाच्या टक्केवारीबाबत शरद पवारांकडून चिंता व्यक्त

Published by : Sakshi Patil

महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यांत निवडणूक घेण्याची गरज नव्हती, मोदींना सभा घेता याव्यात म्हणून 5 टप्पे पाडले, असा आरोप शरद पवार यांनी भाजपवर केला आहे. मतदानांच्या टक्केवारीबाबतही पवारांनी चिंता व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाबाबत तक्रार असल्याचं देखील पवार यांनी म्हटलं आहे.

पहिल्या टप्प्यात मतदारांची टक्केवारी कमी आहे. कडक उन्हाळ्यामुळे मतांची टक्केवारी कमी झाली. 50% च्या आत अनेक ठिकाणी मतदान झालं असं महाराष्ट्रात कधी झालं नाही. तिसऱ्या टप्प्यात थोडी टक्केवारी वाढत जाईल. तिसऱ्या टप्प्यात मतदान चांगल होईल असं वाटतं आहे, असं शरद पवार म्हणाले.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा