व्हिडिओ

Ramgiri Maharaj : रामगिरी महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य प्रकरण; मुस्लिम समाज आक्रमक

Published by : Team Lokshahi

रामगिरी महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य प्रकरण आणि या प्रकरणात आता मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे. राज्यातील मुस्लिम समाज ठिकठिकाणी मोर्चा काढणार आहेत. रामगिरी महाराजांना अटक करून कारवाईची मागणी जोर धरत आहे आणि यामुळे कायदा तसेच सुव्यवस्था बिघडू शकते असा पोलिसांचा गोपनीय अहवाल आहे.

याचपार्श्वभूमीवर बच्चू कडू व्यक्त होत म्हणाले, कोणता ही संत, कोणी पण राजकीय लोक असेल किंवा कोणता ही कार्यकर्ता असेल त्यांनी महापुरुष आणि जे दैवीरुप आहे, मग ते ईश्वर असेल, अल्लाह असेल, आपल्यासाठी देव असेल ज्यांच्या परिने लोकांची त्यांच्यावर प्रचंड श्रद्धा असते. मग दे प्रभु रामचंद्र असले किंवा मोहम्मद पैगंबर असले तरी त्यांच्यावर लोकांची श्रद्धा आहे. त्यांच्या व्यक्तिगत जीवनात जाऊन त्यांनी काय केल ते खरं आहे की, खोट आहे हे न तपासता बोलणं त्याल्या काही अर्थ नाही. जाणीवपुर्वक देशहिताचे हित न पाहता मुद्दाम कुठे तरी आपल नाव कसं मोठं होईल या प्रकारे बोलूण हिनवण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे, असं बच्चू कडू म्हणाले.

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा

"नाम"चा वर्धापन दिन, नाना पाटेकरांसह शिंदे, फडणवीस आणि दादा एकाच मंचावर

Navratri 2024 Colours: जाणून घ्या, दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या नवरात्रीचे नऊ रंग

Pandharpur: अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार लाडूचा प्रसाद

Varun Sardesai UNCUT|मुंबई विद्यापीठाचा टॉवर मंत्रालयासमोर झुकतोय,सिनेटवरुन वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल