व्हिडिओ

रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले...

Published by : Siddhi Naringrekar

रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. रामदास कदम म्हणाले की, आनंद दिघे यांचा ठाणे जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांनी मागितला होता हे मला माहीत आहे.

त्याच काळामध्ये ज्यावेळी हा अपघात घडला ते हॉस्पिटलला अॅडमिट होते त्या 8 - 10 दिवसाच्या दरम्यान स्वत: आनंद दिघे मला बोलले होते.

स्वत: आनंद दिंघेंची माझी चर्चा झाली होती. म्हणून ही गोष्ट नक्की आहे आनंद दिघे यांचे खच्चीकरण करण्याचे काम उद्धव ठाकरे करीत होते हे 100% सत्य आहे. असे रामदास कदम म्हणाले.

Saptshrungi Mata: सप्तश्रृंगी मातेच्या चरणी तब्बल इतक्या महिलांना घडवले देवीचे दर्शन

CM Shinde On Uddhav Thackrey | उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचं जोरदार उत्तर

Desi cow declared as 'Rajyamata- Gomata' | देशी गाय 'राज्यमाता- गोमाता' म्हणून घोषित

Mithun Chakraborty: मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार ठरला; अजित पवारांनी फोनवरुन उमेदवारी केली जाहीर