व्हिडिओ

Rahul Gandhi : लोकसभेतील भाषणातील मुद्दे वगळल्याने राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

Published by : Dhanshree Shintre

राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल केला. लोकसभेतील कालच्या भाषणातील मुद्दे वगळल्याने संताप व्यक्त केला. लोकसभेच्या कामकाजातून सत्य काढून टाकले जाऊ शकते असे त्यांनी म्हटलं आहे. मात्र सत्य कधीही हटवलं जाऊ शकत नाही असं विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी म्हटलं आहे. आपण बोललो ते सत्य आहे असं महत्त्वाचं विधान देखील राहुल गांधींचं आहे.

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित; अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन

परिवर्तन महाशक्ती आघाडीवर संजय राऊत यांची टीका; बच्चू कडू यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

बीड बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क; 55 विशेष पोलीस अधिकारी तैनात

साळीच्या लाह्या खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

जालन्यात मराठा - ओबीसी समाजाचं उपोषण; उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी समाजातील लोकांची गर्दी