व्हिडिओ

Agro News : राज्यात सरासरीच्या 32 टक्केच रब्बीची पेरणी

Published by : Team Lokshahi

दुष्काळाचा रब्बीच्या पेरण्यांना मोठा फटका बसला आहे. राज्यात सरासरीच्या 32 टक्केच रब्बीची पेरणी झालेली आहे. दुष्काळामुळं रब्बीचं उत्पादनही घटलेलं आहे. गहू, मका, ज्वारी, हरभऱ्याचं उत्पादन घटलं आहे. पेरण्या घटल्या तर उत्पादनही घटणार त्यामुळे राज्यावरची दुष्काळाची छाया आणखी गडद होणार आहे.

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस

Hina Khan: हिना खानचा देसी अंदाज पाहिलात का? पाहा "हे" फोटो...

अनन्या पांडे बे म्हणून पुन्हा माजवेल खळबळ, प्राइम व्हिडिओने अधिकृतपणे 'कॉल मी बे सीझन 2' ची केली घोषणा

Ganpati Visarjan 2024: गणपती बाप्पाच्या विसर्जनावेळी बाप्पाची पाठ घराकडे का नसावी? जाणून घ्या नेमके कारण काय?