व्हिडिओ

मराठा आंदोलकाची आत्महत्या; मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : जालनातून मराठा आंदोलनासाठी मुंबईत आलेल्या कार्यकर्त्याने आत्महत्या केली आहे. सुनील बाबुराव कावळे असे त्याचे नाव असून वांद्रे पूर्वेत दोरीच्या साह्याने त्याने गळफास घेतला आहे. यावरुन आता शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यात येत आहे. अशातच, मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया समोर येत आहे.

हे सरकारचं पाप आहे सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचं मनोज जरांगेंनी विधान केलं. सरकारला हे परवडणारं नाही. आम्ही हे बलिदान वाया जाऊ देणार नाही. आता आम्हाला तातडीनं आरक्षण दिलं पाहिजे, असंही त्यांनी म्हंटले आहे.

Baramati | Supriya Sule | बॅनरवर सुप्रिया सुळेंचा 'भावी मुख्यमंत्री' उल्लेख | Marathi News

Ramdas Athawale | 'देशात जातनिहाय जनगणना होणं आवश्यक'; रामदास आठवलेंची मागणी

Narayan Rane | शिवरायांच्या पुतळ्याचे पैसे राणेंसाठी लोकसभेत खर्च? ; नारायण राणेंवर गंभीर आरोप

shirdi saibabatemple | शिर्डीत साईबाबांच्या चरणी हिरेजडीत सुवर्णमुकुट अर्पण | Marathi News

Solapur | भर पावसात मराठा आंदोलकांनी अडवला अजित पवारांचा ताफा, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी