आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा आहे. या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाले होते. याचं पार्श्वभूमीवर विरोधकांनी राज्य सरकारविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले आहे.