व्हिडिओ

Team India: टीम इंडियाला मायदेशी परतण्यासाठी लागणार 12 तास; पावसामुळे बार्बाडोस विमानतळ बंद

T20 वर्ल्डकपच्या विजयासाठी भारतीयांना आता प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Published by : Dhanshree Shintre

T20 वर्ल्डकपच्या विजयासाठी भारतीयांना आता प्रतिक्षा करावी लागणार आहे. कारण आपली इंडियन टीम बार्बाडोसमध्ये अडकली आहे. त्या ठिकाणी चक्रीवादळ पाहायला मिळत आहे. वारा वाहतोय आणि उड्डाण रद्द आहेत.

त्यामुळे बार्बाडोसमध्ये अडकलेल्या टीम इंडियाला मायदेशी परतण्यासाठी 6 ते 12 तास लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. बार्बाडोस विमानतळ उघडण्यासाठी 6 ते 12 तास लागणार असल्याची शक्यता आहे. हादळ आणि वाऱ्यामुळे बार्बाडोस विमानतळ बंद आहे.

महायुतीच्या नेत्याची दिल्लीत आज महत्त्वाची बैठक

दहावीच्या परीक्षेत मोठा बदल; 'या' दोन विषयात 35 ऐवजी 20 गुण मिळाले तरी होणार पास

Cyclone Dana : दाना चक्रीवादळ उद्या पहाटे पश्चिम बंगाल, ओडिसाच्या किनारपट्टीला धडकणार

Dhananjay Munde : धनंजय मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Special Report | Eknath Khadse | CM Eknath Shinde | शिंदेंच्या टार्गेटवर खडसेंचा बालेकिल्ला