व्हिडिओ

Amol Kolhe On Nitesh Rane: मस्ती उतरवल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही; नितेश राणेंवर टीका

Published by : Dhanshree Shintre

अमोल कोल्हे यांनी नितेश राणेंवर निशाणा साधला आहे. मस्ती उतरवल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही, शिवस्वराज्य यात्रेदरम्यान नितेश राणेंवर ही टीका करण्यात आली आहे. आत्मविश्वास गमावलेले सरकार असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे. जयंत पाटील यांनी महायुतीवर टीका केली आहे. आजचं मरण उद्यावर ढकलण्यासाठी निवडणूका लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न यादरम्यान सांगण्यात आलं आहे.

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू

Chhatrapati Samabhaji nagar: संभाजीनगरमध्ये बनणार वंदे भारत एक्सप्रेसचे पार्ट्स

नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्याचं अमित ठाकरेंना पत्र; पत्रात म्हणाले...

Metro 3: मेट्रो-3 च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण ऑक्टोबरमध्ये

I phone Launch: बहुप्रतीक्षित आयफोन-16ची विक्री सुरु; आयफोन-16 सिरीजच्या खरेदीदारांमध्ये क्रेझ