व्हिडिओ

Aditya Thackeray : पुन्हा येईन म्हणणारे कोणी येणार नाहीत; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

Published by : Team Lokshahi

आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. पुन्हा येईन म्हणणारे कोणी येणार नाहीत निवडणुका थांबवण्याचा प्रयत्न होत आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. लाडका कंत्राटदार योजना कशी चालायची हेचं जमतं? असं म्हणतं आदित्य ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केली आहे.

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस

Hina Khan: हिना खानचा देसी अंदाज पाहिलात का? पाहा "हे" फोटो...

अनन्या पांडे बे म्हणून पुन्हा माजवेल खळबळ, प्राइम व्हिडिओने अधिकृतपणे 'कॉल मी बे सीझन 2' ची केली घोषणा

Ganpati Visarjan 2024: गणपती बाप्पाच्या विसर्जनावेळी बाप्पाची पाठ घराकडे का नसावी? जाणून घ्या नेमके कारण काय?