क्रीडा

भारताचे अफगाणिस्तानसमोर 211 धावांचे आव्हान

Published by : Lokshahi News

टी20 विश्वचषकात 2021च्या भारतविरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात भारताने पुन्हा टॉस गमावलाय. भारताकडे प्रथम फलंदाजी आली असता अफगाणिस्तानला 211 धावांचे आव्हान दिले आहे. अफगाणिस्तान हे आव्हान पूर्ण करू शकेल का? त्याचबरोबर भारत अफगाणिस्तानला रोखणार का? हे पाहणे महत्वाच आहे.


टी20 विश्वचषकात 2021 मध्ये भारताचा दोन वेळा पराभव झाला. भारताने अफगाणिस्तानला 211 धावांचे आव्हान दिले असून भारताला ही लढत जिंकणे अत्यंत महत्वाचे आहे. या पराभवामध्ये भारत संघावर अनेकांनी टीका केल्या होत्या. भारताने पाकिस्तान आणि न्यूझीलंड याच्या सोबतची लढत गमावली. भारताची ही तिसरी लढत आहे भारत ही लढत जिंकणे अत्यंत महत्वाचे आहे. अफगाणिस्तान हे आव्हान स्वीकारेल का? किवा भारत या लढतीत विजयी मिळवेल का? याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.

कणकवलीतील बॅनरबाजीनं राजकीय वातावरण तापलं; राजन तेली, परशुराम उपरकर यांच्या सत्कार सोहळ्यावर सवाल

कणकवलीतील बॅनरबाजीनं राजकीय वातावरण तापलं; राजन तेली, परशुराम उपरकर यांच्या सत्कार सोहळ्यावर सवाल

मनोज जरांगे पाटील यांच्या राजकीय भूमिकेला पाठिंबा देत गावकऱ्यांनी घेतली शपथ; घेतला 'हा' मोठा निर्णय

वाशिममध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; पोहोरादेवीचे महंत सुनील महाराजांचा पक्षाला रामराम

मराठा क्रांती मोर्चाकडून पुण्यात मराठा उमेदवार देण्याची तयारी