ताज्या बातम्या

पश्चिम विदर्भात भीषण पाणी टंचाई

Published by : Siddhi Naringrekar

पश्चिम विदर्भात भीषण पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. 86 गावात 91 टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पश्चिम विदर्भात घोटभर पाण्यासाठी नागरिकांची पायपीट करावी लागते आहे.

बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई आहे. पश्चिम विदर्भात केवळ 25.48 टक्के जलसाठा शिल्लक असल्याची माहिती मिळत आहे. टॅंकरवर आणि विहिरीवर पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी पाहायला मिळते आहे.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा