Admin
ताज्या बातम्या

'आज मी मन की नाहीतर जन की बात ऐकायला आलो आहे' ; उद्धव ठाकरे यांनी साधला बारसूतील ग्रामस्थांशी संवाद

Published by : Siddhi Naringrekar

कोकणातील बारसू रिफायनरीवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. आरोप - प्रत्यारोप होत आहेत. उद्धव ठाकरे बारसूमध्ये दाखल झाले असून ते ग्रामस्थांशी चर्चा करत आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले की, शिंदेंची देशात गद्दार म्हणून ओळख. रिफानरीसाठी लोकांची डोकी फोडण्याचा त्यांनी घाट घातला आहे. सरकारने या स्थानिकांशी संवाद साधावा. लोकांना रिफायनरी नको असेल तर रिफायनरी नको करु. लोकांचा विरोध असल्यास रिफायनरी होणार नाही. वाईट प्रकल्प कोकणात नको. असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा

"नाम"चा वर्धापन दिन, नाना पाटेकरांसह शिंदे, फडणवीस आणि दादा एकाच मंचावर

Navratri 2024 Colours: जाणून घ्या, दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या नवरात्रीचे नऊ रंग

Pandharpur: अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार लाडूचा प्रसाद

Varun Sardesai UNCUT|मुंबई विद्यापीठाचा टॉवर मंत्रालयासमोर झुकतोय,सिनेटवरुन वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल