ताज्या बातम्या

Supriya Sule : शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना कठोर शासन व्हायला हवे

Published by : Siddhi Naringrekar

सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, बारामती लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागांमध्ये काही ठिकाणी यंदा चांगले पीक आहे. पीकांना आता खतपाणी देण्याची वेळ आहे. परंतु दुकानदार शेतकऱ्यांना युरीया देण्यास टाळाटाळ करीत आहेत.

युरीयासोबत इतर उत्पादने घेणाऱ्या शेतकऱ्यांनाच खते मिळत आहेत. ही शेतकऱ्यांची अडवणूक आहे. जिल्हाधिकारी, पुणे यांनी या विषयात लक्ष घालून शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या दुकानदारांना समज द्यावी.

यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की. प्रसंगी कठोर कारवाई करायलाही मागेपुढे पाहू नये. शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना कठोर शासन व्हायला हवे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस

Hina Khan: हिना खानचा देसी अंदाज पाहिलात का? पाहा "हे" फोटो...

अनन्या पांडे बे म्हणून पुन्हा माजवेल खळबळ, प्राइम व्हिडिओने अधिकृतपणे 'कॉल मी बे सीझन 2' ची केली घोषणा

Ganpati Visarjan 2024: गणपती बाप्पाच्या विसर्जनावेळी बाप्पाची पाठ घराकडे का नसावी? जाणून घ्या नेमके कारण काय?