ताज्या बातम्या

गायरान अतिक्रमणधारकांना राज्य सरकारने दिलासा द्यावा - आमदार हसन मुश्रीफ

Published by : Siddhi Naringrekar

सतेज औंधकर, कोल्हापूर

गायरानमध्ये अतिक्रमणे केलेल्या नागरिकांच्या अतिक्रमणित जागांचे नियमितीकरण करून अतिक्रमणधारकांना राज्य सरकारने तातडीने दिलासा द्यावा. कोणत्याही परिस्थितीत अतिक्रमणे न काढण्याच्या सूचना प्रशासनाला तातडीने अशी मागणी आमदार हसन मुश्रीफ यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

दरम्यान अतिक्रमण नोटीस आलेल्या नागरिकांनी या नोटिसीला रीतसर आपण त्या ठिकाणी कधीपासून रहिवास करतो याची संपूर्ण माहिती द्यावी असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू

Chhatrapati Samabhaji nagar: संभाजीनगरमध्ये बनणार वंदे भारत एक्सप्रेसचे पार्ट्स

नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्याचं अमित ठाकरेंना पत्र; पत्रात म्हणाले...

Metro 3: मेट्रो-3 च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण ऑक्टोबरमध्ये

I phone Launch: बहुप्रतीक्षित आयफोन-16ची विक्री सुरु; आयफोन-16 सिरीजच्या खरेदीदारांमध्ये क्रेझ