ताज्या बातम्या

मोदी आणि शाहांच्या शंभर पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही - संजय राऊत

Published by : Siddhi Naringrekar

खासदार संजय राऊत यांनी विरोधांवर हल्लाबोल जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटाच्या वतीने वामनराव पावडे मंगल कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते.

राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांची निवडही बेकायदा आहे. शिवसेना कोणाची हा निर्णय जनता घेईल. भाजपच्या लोकांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गेला असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले. मात्र, ते स्वतः वकील आहेत.

तसेच मोदी आणि शहाच्या शंभर पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही. . शिवसेना कोणाची हा निर्णय जनता घेईल. येत्या सष्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये शिवसेना कोणाची याचा निकाल लागेल. असे संजय राऊत म्हणाले.

Israel - Hamas Conflict : इस्रायल-हमास युद्धाला पूर्णविराम? हमासचा म्होरक्या याह्या सिनवार अखेर ठार

Chandrashekhar Bawankule : नांदेड लोकसभा पोटनिवडणूक भाजप लढणार का?; चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरळ सांगितले...

Bacchu Kadu : 4 नोव्हेंबरला पूर्ण चित्र स्पष्ट होईल, मोठा स्फोट होईल; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य

ललित पाटील ड्रग्ज प्रकरण; आठ आरोपींना जामीन मंजूर

विधानसभा निवडणुकीत विश्व हिंदू परिषद मैदानात