ताज्या बातम्या

Raosaheb Danve : जर सरकार आपलं आलं तर गरम गरम तव्यावर विधानसभेची पोळी लगेच भाजून घ्यावी लागणार

Published by : Siddhi Naringrekar

जालना येथे शिवसेनेच्या वतीने महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रावसाहेब दानवे म्हणाले की, विधानसभेला सहा महिने बाकी नाही आहेत. जर सरकार आपलं आलं तर गरम गरम तव्यावर विधानसभेची पोळी लगेच भाजून घ्यावी लागणार आहे.

ही गोष्ट लक्षात घ्या. तर तुम्हाला एकदाच नाही. दोन निवडणुकीची तयारी करायची आहे तुम्हाला विधानसभा आणि लोकसभेच्या तयारीला लागा. मी तुम्हाला शब्द दिला, मी मागे हटणार नाही. असे रावसाहेब दानवे म्हणाले.

Bacchu Kadu : 4 नोव्हेंबरला पूर्ण चित्र स्पष्ट होईल, मोठा स्फोट होईल; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य

ललित पाटील ड्रग्ज प्रकरण; आठ आरोपींना जामीन मंजूर

विधानसभा निवडणुकीत विश्व हिंदू परिषद मैदानात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी इनकमिंग होणार

Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी