ताज्या बातम्या

नाना पटोलेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल; म्हणाले...

Published by : Siddhi Naringrekar

नाना पटोले यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. नाना पटोले माध्यमांशी बोलताना म्हणाले की, राज्याच्या या असंविधानिक सरकारच्याबाबत आम्ही लोकांनी फार वक्तव्य असं नाही. राज्याच्या सरकारने ज्या पद्धतीने सरकारकडे दुर्लक्ष केलेलं आहे.

राज्याच्या सरकारने तरुणांना ज्या पद्धतीने लुटायला सुरुवात केलेली आहे. गरीबाच्या हातातलं काम हिसकावून घेतलेलं आहे. महाराष्ट्राची वाताहात ज्या पद्धतीने सुरु आहे त्याच्यावर लक्ष करावं. असे नाना पटोले म्हणाले.

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू

Chhatrapati Samabhaji nagar: संभाजीनगरमध्ये बनणार वंदे भारत एक्सप्रेसचे पार्ट्स

नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्याचं अमित ठाकरेंना पत्र; पत्रात म्हणाले...

Metro 3: मेट्रो-3 च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण ऑक्टोबरमध्ये

I phone Launch: बहुप्रतीक्षित आयफोन-16ची विक्री सुरु; आयफोन-16 सिरीजच्या खरेदीदारांमध्ये क्रेझ