उष्णतेच्या लाटे जास्तच वाढत चालली आहे. याच अजून एक समस्या आहे ती म्हणजे पाण्याची. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्याने तळ गाठल्याचे समजते. त्यामुळे आता मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा धरणातील पाणीसाठा 10.75 टक्क्यांवर आला आहे. यामुळे आता मुंबईकरांना पाणीटंचाईता सामना करावा लागणार आहे.
वैतरणा : 29.91 टक्के
मध्य वैतरणा : 10.75 टक्के
तानसा : 36.99 टक्के
भातसा : 32.48 टक्के
मोडक सागर : 47.98 टक्के