ब्रिटेन सरकार सोबत करार झाला आहे. या करारात 3 वर्षासाठी भारतात वाघनखं आणली जाणार आहेत. महाराष्ट्रात 5 वेगवेगळ्या ठिकाणी ही वाघनखं दर्शनासाठी ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. तसेच जगदंबा तलवार सुद्धा देशात परत आणायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.