महाराष्ट्र

महाबळेश्वरच्या नागरी वस्तीत शिरले पाणी…जनजीवन विस्कळीत

Published by : Lokshahi News

प्रशांत जगताप | महाबळेश्वर येथील क्षेत्र महाबळेश्वर परिसरामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठी जलभरणी झाली आहे. या जलभरणीमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

महाबळेश्वर तालुक्यात सगळ्यात जास्त पाऊस हा क्षेत्र महाबळेश्वर परिसरात पडला आहे. गेल्या 24 तासात 480 मिलिमीटर पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक पाऊस हा गेल्या 24 तासात महाबळेश्वर तालुक्यातील क्षेत्र महाबळेश्वर परिसरात पडला असून सगळ्यात जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागरी वस्तीत पाणी शिरले असून येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

IPS Sanjay Pandey: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वाल हा भारतीय संघाचा सुपरस्टार; पहिल्या 10 कसोटींमध्ये केला हा विक्रम

IND vs BAN 1st Test: पहिल्या दिवसाचा खेळ अश्विन आणि जडेजाच्या नावावर

Devendra Fadnavis: लाडकी बहिण योजनेच्या निधीविषयी मोठी अपडेट! देवेंद्र फडणवीस म्हणाले...

One Nation One Electionवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने