महाराष्ट्र

लासलगाव शहरात भीषण पाणीटंचाई; पाणीटंचाईमुळे लासलगावमध्ये कडकडीत बंद

Published by : Siddhi Naringrekar

लासलगाव शहरात भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. लासलगावला 20 दिवसांपासून पाणी पुरवठा झाला नसल्याची माहिती मिळत आहे. लासलगाव शहरात निर्माण झालेली भीषण पाणी टंचाईची समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी शहर बंदची हाक देण्यात आली आहे.

या बंदला नागरिक आणि व्यापाऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. याच पार्श्वभूमीवर आता लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर देखील बहिष्कार घालण्यात येण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Bacchu Kadu : 4 नोव्हेंबरला पूर्ण चित्र स्पष्ट होईल, मोठा स्फोट होईल; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य

ललित पाटील ड्रग्ज प्रकरण; आठ आरोपींना जामीन मंजूर

विधानसभा निवडणुकीत विश्व हिंदू परिषद मैदानात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी इनकमिंग होणार

Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी