महाराष्ट्र

भाजपच्या मदतीशिवाय आमदारांचे अपहरण अशक्य - संजय राऊत

Published by : Shweta Chavan-Zagade

महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे चाललेली आहे. अवघ्या अडीच वर्षांतच महाविकास आघाडीचा डाव फसला आहे. शिवसेनेने अडीच वर्षांसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) मुख्यमंत्री राहावेत अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावर राहिलेले आहेत. याचपार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपच्या मदतीशिवाय आमदारांचे अपहरण शक्य नाही असा आरोप भाजपावर केला आहे.

Mumbai: मुंबईतील धारावीत तणावाची स्थिती; शेकडो नागरिक रस्त्यावर, वाहनांची तोडफोड

CM Eknath Shinde: जुहू चौपाटी स्वच्छता मोहिमेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Amit Thackeray : सिनेट निवडणूक स्थगितीवरून अमित ठाकरेंची टीका; पोस्ट करत म्हणाले...

Sanjay Raut : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित; संजय राऊत म्हणाले...

AFG vs SA ODI: अफगाणिस्तान आफ्रिकेला 134 धावांत गुंडाळून दुसरा सामना 177 धावांनी जिंकला; मालिका 2-0 जिंकले