महाराष्ट्र

“पूरग्रस्त शेतकऱ्यांच्यासाठी श्री क्षेत्र नृसिंहवाडीत जलसमाधी घेणार”

Published by : Lokshahi News

आक्रोश मोर्चानंतर राज्य सरकारला पूरग्रस्त शेतकऱ्यांची दया आली नाही. याकडे जिल्ह्यातील मंत्र्यांनीही गांभिर्याने पाहिले नाही. त्यामुळे जलसमाधी आंदोलन हे होणार, असा निर्धार स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथे कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केले.

1 सप्टेंबरला सकाळी आठ वाजता तीर्थक्षेत्र प्रयाग चिखली येथून जलसमाधी प्ररिक्रमेस प्रारंभ होणार आहे. पंचगंगा काठावरुन यात्र पाच सप्टेंबरला दुपारी तीन वाजता दत्त महाराजांचे तिर्थक्षेत्र आणि महापुराची राजधानी नृसिंवाडी येथे पोहचेल. त्यानंतर कृष्णा पंचगंगाच्या संगमावर हजारे पूरग्रस्त शेतकऱयांसमवेत जलसमाधी घेणार असल्याची माहिती शेट्टी यांनी पत्रकाराशी बोलताना दिली.

प्रधानमंत्री मोदी यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पूर्वतयारीचा अजित पवार यांच्याकडून बैठकीत आढावा

Pitru Paksha: पितृपक्षात कावळ्याला जेवण दाखवलं जाते, काय आहे पितृपक्षाशी कावळ्याचा संबंध? जाणून घ्या...

Laapataa Ladies: किरण रावच्या 'लापता लेडीज'ची 'ऑस्कर'साठी निवड; फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने केली पुष्टी

SL vs NZ: प्रभात सूर्याने रचिन रवींद्रची मेहनत घालावली वाया; श्रीलंकेचा न्यूझीलंडवर दमदार विजय

Navra Majha Navsacha 2 Movie Review: "नवरा माझा नवसाचा 2" यंदाच्या ट्रेनच्या प्रवासाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम