महाराष्ट्र

‘ठाकरे सरकारमुळे ओबीसींचे आरक्षण गेले’ – रामदास आठवले

Published by : Lokshahi News

महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ओबीसींचे आरक्षण गेल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. त्यामुळे ओबीसींना आरक्षण देण्यासाठी मी केंद्र सरकारकडे प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारने न्यायालयात योग्य बाजू मांडली नसल्याने ओबीसी आरक्षण रद्द झाले. याला उद्धव ठाकरे सरकार जबाबदार आहे, असे आठवले म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षण देण्याबाबतचा विषय आपण मांडला होता. ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं आठवले यांनी सांगितलं.

Yek Number Review: राज ठाकरेंचा चित्रपट म्हणजे 'येक नंबर'च, कसा आहे हा चित्रपट जाणून घ्या...

India Vs Canada | बिश्नोई गँगवरुन कॅनडा पोलिसांचे गंभीर आरोप; म्हणाले,"भारताचे गुप्तहेर..." #bishnoi

Diwali 2024: दिवाळीमध्ये दारासमोर काढल्या जाणाऱ्या रांगोळीचं "हे" आहे महत्त्व; जाणून घ्या...

Diwali 2024: दिवाळीत दाराबाहेर दिवे लावताय! यावेळी दिव्यांची "या"प्रकारे करा खास सजावट

Malad Road: मुलाला वाचवण्यासाठी आई बनली ढाल! तरी जमावाची युवकाला निपचित पडेपर्यंत मारहाण