महाराष्ट्र

Maratha Reservation | राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका

Published by : Lokshahi News

मराठा आरक्षणाप्रकरणी राज्यभरात वातावरण गरम होत असतानाच राज्य सरकारमार्फत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट करून संबंधित माहिती दिली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली होती. त्यानंतर १६ जूनपासून राज्यात संभाजीराजे यांच्या नेतृत्वात राज्यात मूक मोर्चांना सुरुवात झाली. यानंतर अखेर राज्य सरकारने मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर त्यासंदर्भात पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेत पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू

Chhatrapati Samabhaji nagar: संभाजीनगरमध्ये बनणार वंदे भारत एक्सप्रेसचे पार्ट्स

नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्याचं अमित ठाकरेंना पत्र; पत्रात म्हणाले...

Metro 3: मेट्रो-3 च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण ऑक्टोबरमध्ये

I phone Launch: बहुप्रतीक्षित आयफोन-16ची विक्री सुरु; आयफोन-16 सिरीजच्या खरेदीदारांमध्ये क्रेझ