राजकारण

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांची आठवण करणे गरजेचे ; राहुल गांधी

Published by : Lokshahi News

सरदार वल्लभभाई पटेल हे भारतातील एक राजकीय व सामाजिक नेते होते. वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. त्यानंतर त्यांना भारतीय महिलांनी 'सरदार' ही उपाधी दिली. तसेच वल्लभभाई पटेल वकिली करीत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा, आणंद जिल्ह्यातील बोरसद आणि सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. त्यानंतर भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते.

राहुल गांधी सोशल मिडिया वर ट्विट मध्ये बोलत होते "आज आपल्या लोकतंत्राचे सर्व स्तंभ कमजोर केले जात आहे. आपल्याला सरदार वल्लभभाई पटेल त्यांच्या विचारांची आठवण करणे गरजेचे आहे. या स्तंभाच्या निर्माण करण्यामागे कॉंग्रेस मधल्या नेत्यांमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोठे योगदान होते" अस कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट केल आहे

Mumbai: मुंबईतील धारावीत तणावाची स्थिती; शेकडो नागरिक रस्त्यावर, वाहनांची तोडफोड

CM Eknath Shinde: जुहू चौपाटी स्वच्छता मोहिमेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Amit Thackeray : सिनेट निवडणूक स्थगितीवरून अमित ठाकरेंची टीका; पोस्ट करत म्हणाले...

Sanjay Raut : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित; संजय राऊत म्हणाले...

AFG vs SA ODI: अफगाणिस्तान आफ्रिकेला 134 धावांत गुंडाळून दुसरा सामना 177 धावांनी जिंकला; मालिका 2-0 जिंकले