राजकारण

Nitin Gadkari : मुंबई- गोवा महामार्गाच्या कामावर पुस्तक लिहिता येईल

Published by : Siddhi Naringrekar

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा आणि सिधी-सिंगरौली या दोन महामार्गांच्या रखडलेल्या कामांबद्दल बोलत होते. यावेळी नितीन गडकरी यांनी देशातील रस्त्यांच्या रखडणाऱ्या कामावर राज्यसभेत खंत व्यक्त केली आहे.

नितीन गडकरी म्हणाले की, देशातील मुंबई - गोवा आणि सिधी-सिंगरौली या दोन महामार्गांची कामे अनेक वर्षांपासून रखडलेली आहेत. यामुळे नागरिकांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्येक राजकीय पक्ष नापास होत असून हे काम काही केल्या पूर्ण होत नाही आहे.

तसेच मुंबई - गोवा महामर्गाच्या रखडलेल्या कामावर पुस्तक लिहिता येईल. असे नितीन गडकरी म्हणाले. सिधी-सिंगरौली महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत 99 टक्के पूर्ण होणार. असं आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले आहे.

Pitru Paksha: पितृपक्षात कावळ्याला जेवण दाखवलं जाते, काय आहे पितृपक्षाशी कावळ्याचा संबंध? जाणून घ्या...

Laapataa Ladies: किरण रावच्या 'लापता लेडीज'ची 'ऑस्कर'साठी निवड; फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने केली पुष्टी

SL vs NZ: प्रभात सूर्याने रचिन रवींद्रची मेहनत घालावली वाया; श्रीलंकेचा न्यूझीलंडवर दमदार विजय

Navra Majha Navsacha 2 Movie Review: "नवरा माझा नवसाचा 2" यंदाच्या ट्रेनच्या प्रवासाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम

Netflix Squid Game 2: "स्क्विड गेम 2" चा ट्रेलर रिलीज; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला