राजकारण

तीन तिघाडा काम बिघाडा; नाना पटोलेंनी कोणावर केली टीका ?

Published by : Team Lokshahi

मुंबई: सध्याचे राज्य सरकार असंवैधानिक असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे, त्याचबरोबर तीन तिघाडा काम बिघाडा असं सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्य पाच वर्षे मागे गेल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. मलाईच्या खात्यासाठी संघर्ष सुरू असल्याचं म्हणत त्यांनी खातेवाटपाच्या चर्चांवर हल्लाबोल केला आहे. मुंबई सारखं शहर घाण करून ठेवल्याचं म्हणत बीएमसीची 25 वर्षांची चौकशी भाजपनं करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

काँग्रेस नेत्या रश्मी बर्वेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; जातवैधता प्रमाणपत्र वैध

Laxman Hake : ओबीसी समाज 'तुतारी'ला मतदान करणार नाही

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंनी बोलावली बैठक

तरुणाची हत्या करून अपघाताचा बनाव; दर्यापूर तालुक्यातील घटना, पाच जण पोलिसांच्या ताब्यात

भाजपची पहिली उमेदवारी यादी आज जाहीर होण्याची शक्यता; कुणाला मिळणार संधी?