राजकारण

यामुळे खाते वाटपाला उशीर; गुलाबराव पाटलांनी सांगितले कारण, तिसरा भिडू...

Published by : Team Lokshahi

जळगाव: तिसरा भिडू आल्याने खाते वाटपाबाबत थोडी गडबड होत आहे, असे विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. खाते वाटपाला जरी विलंब होत असला तरी खाते वाटपावरून कोणाची नाराजी नसल्याचे गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

अर्थ खात्याच्या बाबतीत वरिष्ठांचा निर्णय सर्वांना मान्य असून मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत विरोधकांकडून वावड्या उठवल्या जात आहेत. तसा कुठलाही प्रकार नसून तीन पार्टनरमुळे मंत्रिमंडळाच्या विस्ताराला विलंब होत असल्याची प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली आहे. दरम्यान, आज-उद्यापर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असा विश्वासही गुलाबराव पाटलांनी व्यक्त केला आहे.

Pandharpur: अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार लाडूचा प्रसाद

Varun Sardesai UNCUT|मुंबई विद्यापीठाचा टॉवर मंत्रालयासमोर झुकतोय,सिनेटवरुन वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल

वंचितची विधानसभेची पहिली यादी जाहीर; पहिल्या यादीत 11 उमेदवारांचा समावेश

Navra Majha Navsacha 2: "नवरा माझा नवसाचा 2" पहिल्याच दिवशी बाप्पाने दिला कौल! पहिल्या दिवशी केली 'एवढी' कमाई

Mumbai: मुंबईतील धारावीत तणावाची स्थिती; शेकडो नागरिक रस्त्यावर, वाहनांची तोडफोड