राजकारण

Gulabrao patil : तीन राज्यांमध्ये ज्याप्रमाणे निकाल लागले त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रातही होणार

Published by : Siddhi Naringrekar

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. त्यामुळे मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्याच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गुलाबराव पाटील म्हणाले की, तीन राज्यांच्या निवडणूक निकालात अपेक्षेप्रमाणे यश मिळालं असून विकासाच्या माध्यमातून लोकांनी मत दिली आहेत. दरम्यान तीन राज्यांमध्ये ज्याप्रमाणे निकाल लागले त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रातही होणार असल्याचा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालात ठाकरे, पवारांसह काँग्रेसचाही नायनाट झालेला दिसेल : रामदास कदम

'जरांगेंची निवडणूक लढवण्याची पात्रता नाही' ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

Gift ideas for Diwali : दिवाळीत आपल्या प्रियजनांना द्या 'हे' गिफ्ट्स

Diwali 2024: दिवाळीमध्ये उटणे लावण्यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...

'आभाळमाया', 'वादळवाट' च्या शीर्षकगीतांचा जादूगार हरपला, गीतकार आणि पटकथाकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन