G20 शिखर परिषद आजपासून म्हणजेच 9 सप्टेंबरपासून नवी दिल्लीत सुरू झाली आहे. या परिषदेसाठी सदस्य देशांचे प्रमुख 8 सप्टेंबरलाच नवी दिल्लीत पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधले आहे. मोदींच्या समोरील नेमप्लेटवर भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. हा चर्चेचा विषय बनला आहे.
20 परिषदेतही इंडिया नावाचा वापर दिसला नाही. मोदींसमोर भारत असं नाव लिहिलेलं होतं.