राजकारण

सरकार राजकीय टोमणेबाजीत व्यस्त; दानवेंचा हल्लाबोल

Published by : Team Lokshahi

मुंबई: पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु असून विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. अशात, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ( Ambadas Danve) यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना अंबादास दानवेंनी विविध मुद्यांवर भाष्य केले. सरकार राजकीय टोमणेबाजीत व्यस्त असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन

पर्यावरण रक्षण आणि हरित महाराष्ट्रासाठी वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत सन्मान सोहळा जाहीर

Aditi Rao Hydari Wedding Look: नववधू अदिती राव हैदरी सजली नवराईच्या पेहरावात, पाहा "हे" सुरेख फोटो...

Narendra Patil On Jarange Patil | नरेंद्र पाटलांचा मनोज जरांगे राजेश टोपेंवर हल्लाबोल | Marathi News

Sanjay Gaikwad On Rahul Gandhi | गायकवाडांकडून राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा | Marathi News