महाराष्ट्र

टोलच्या दरात 'इतकी' वाढ; मध्यरात्रीपासून टोल दरवाढ लागू

Published by : Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीचं मतदान संपताच टोलच्या दरात वाढ करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मध्यरात्रीपासून टोल दरवाढ लागू करण्यात आली आहे.

टोलच्या दरात 3 ते 5 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. टोलनाक्यांवर ३ ते ५ टक्के अधिक टोल आकारला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

देशभरात जवळपास 1100 टोलनाके आहेत. रविवारी रात्री १२ वाजल्यापासून टोल दरवाढ लागू केली गेली आहे.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा