CM Uddhav Thackeray  Team Lokshahi
महाराष्ट्र

राज्यात कोरोना वाढला, पुन्हा मास्क सक्ती ?

Published by : Team Lokshahi

राज्यात कोरोनाची आकडेवारीत (Coorona Update) वाढत झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी 6 वाजता टास्क फोर्सची बैठक बोलवली आहे. राज्यात कोरोानचे रुग्ण वाढल्याने मास्क सक्ती (Mask) होऊ शकते, असे सूचक विधान पवारांनी (Ajit Pawar) केले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (uddhav thackeray)वाढती कोरोना आकडेवारी लक्षात घेता आज टास्क फोर्सची बैठक बोलवली आहे. आज संध्याकाळी 6 वाजता ही बैठक घेण्यात येणार आहे. राज्यात कोरोनाच्या केसेस आठ दिवसांपासून वाढ होत आहे. यामुळे वाढलेले रुग्ण हे काळजीचं कारण आहे. जर रुग्णसंख्या अशीच वाढली तर पुन्हा एकदा मास्क वापरण्याचा निर्णय घ्यावा लागेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर् तातडीची बैठक बोलवली आहे. त्यामुळे या बैठकीनंतरच्या निर्णयाकडे आपले लक्ष असणार आहे.

वायू प्रदूषण आणि उष्णतेमुळे ब्रेन स्ट्रोकची प्रकरणे वाढली; जगात अशा लोकांची संख्या पोहोचली 1.19 कोटींवर

Maharashtra Rain: 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

IND vs BAN: मोठ्या लक्ष्यासमोर बांगलादेशची दमदार सुरुवात; भारत विजयापासून सहा विकेट्सनी लांब

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा

"नाम"चा वर्धापन दिन, नाना पाटेकरांसह शिंदे, फडणवीस आणि दादा एकाच मंचावर