५ राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकांची जोरदार चर्चा आहे. यामध्ये उत्तर प्रदेशसह पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांचा समावेश आहे. यातच काँग्रेसचा मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेसनं घेतलेला हा निर्णय राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलं आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल राव यांनी एएनआयशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली आहे.
कोविड-१९ संदर्भातल्या परिस्थितीचा आढावा घेऊन प्रचारसभा घेण्याचा निर्णय घावा, असे निर्देश दिले आहेत", अशी माहिती वेणुगोपाल राव यांनी दिली आहे.