महाराष्ट्र

सरकारच्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून बीड जिल्ह्याचे नाव वगळले

Published by : Lokshahi News

विकास माने, बीड
बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालंय. अशातच शासनाचे अधिकारी पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर आले खरे, मात्र आजही जिल्ह्यातील शेतकरी मदतीपासून वंचितच आहे. असं असताना आता एसडीआरएफच्या (SDRF) सहायता निधीतून बीड जिल्ह्याचे नाव वगळण्यात आल्यानं शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जातोय,

बीड जिल्ह्यात खरीप हंगामात साडेसात लाख हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झालीय, सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. तरीदेखील सध्या शेतकऱ्यांच्या पदरी अतिवृष्टीमुळे निराशाच आलीय. या परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना मदत देणे गरजेचं होतं, परंतु एसडीआरएफ म्हणजेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून बीड जिल्ह्याचे नाव वगळण्यात आल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

Pitru Paksha: पितृपक्षात कावळ्याला जेवण दाखवलं जाते, काय आहे पितृपक्षाशी कावळ्याचा संबंध? जाणून घ्या...

Laapataa Ladies: किरण रावच्या 'लापता लेडीज'ची 'ऑस्कर'साठी निवड; फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने केली पुष्टी

SL vs NZ: प्रभात सूर्याने रचिन रवींद्रची मेहनत घालावली वाया; श्रीलंकेचा न्यूझीलंडवर दमदार विजय

Navra Majha Navsacha 2 Movie Review: "नवरा माझा नवसाचा 2" यंदाच्या ट्रेनच्या प्रवासाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम

Netflix Squid Game 2: "स्क्विड गेम 2" चा ट्रेलर रिलीज; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला