महाराष्ट्र

200 हेक्टर शेतीला फटका; हाताशी आलेला धान बुडाला

Published by : Lokshahi News

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातिल महत्वाकांक्षी प्रकल्प मानल्या जाणाऱ्या गोसिखुर्द धरनाचे पाणी पातळी वाढण्याची प्रक्रिया सुरु असल्याने भंडारा जिल्हातिल अनेक गावातिल शेतजमीनी गोसिखुर्द धरणाच्या बैक वॉटर पाण्याखाली आल्या. दरम्यान अंदाजे 200 हेक्टर शेतातिल धान पिकाला फटका बसला आहे.

भंडारा तालुक्यासह पवनी तालुक्यातिल बेला, दवडीपार, कोरंभी, सालेबर्डी अश्या अनेक गावाला ह्यांच्या फटका बसला आहे. गोसिखुर्द धरण प्रकल्प विभागाने पाण्याच्या पातळीत वाढ केली आहे. सद्धा ह्या प्रकल्पात 244.500 मिटर पाणी पातळी आहे. ह्यामुळे बुडीत क्षेत्रात पाणी शिरले असून अद्याप ही संपादित न झालेल्या शेतात पाणी शिरले आहे. त्यांमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर जिल्हा प्रशासनाने ह्याची गम्भीर दखल घेतली असून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे सुरु झाले आहे. त्यांमुळे नुकसान भरपाई लवकर मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित; अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन

परिवर्तन महाशक्ती आघाडीवर संजय राऊत यांची टीका; बच्चू कडू यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

बीड बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क; 55 विशेष पोलीस अधिकारी तैनात

साळीच्या लाह्या खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

जालन्यात मराठा - ओबीसी समाजाचं उपोषण; उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी समाजातील लोकांची गर्दी