महाराष्ट्र

मुंबईत 10 टक्के पाणीकपात; सातही धरणांतील जलसाठा 6 टक्क्यांवर

Published by : Siddhi Naringrekar

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील जलसाठा ६ टक्क्यांवर आला आहे. ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून दररोज ३९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो.

मुंबईत 5टक्के पाणी कपात करण्यात आली होती. आता बुधवारपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण झाली आहे.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा