Mumbai HC : महिलांवरील गुन्हे गांभीर्याने घेणार नाही का? उच्च न्यायालयाचा राज्य पोलिसांना सवाल

न्यायालयाने आता बदलापूरमधल्या त्या घटनेची दखल घेतली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

न्यायालयाने आता बदलापूरमधल्या त्या घटनेची दखल घेतली आहे. जमक्षोभ उसळेपर्यंत महिलांवरील गुन्हे गांभीर्याने घेणार नाही का? असा सवाल उच्च न्यायलयाने राज्य सरकारला विचारला आहे. उच्च न्यायलयाने राज्य पोलिसांना धारेवर धरलं होतं. तर बदलापूर प्रकरणाच्या ढिसाळ तपासावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. अल्पवयीन मुलं आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना दररोज ऐकायला मिळातायेत.तर तपास यंत्रणा याठिकाणी काय करतायेत असा सवाल कोर्टाने उपस्थित केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com