रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले...

रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. रामदास कदम म्हणाले की, आनंद दिघे यांचा ठाणे जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांनी मागितला होता हे मला माहीत आहे.

त्याच काळामध्ये ज्यावेळी हा अपघात घडला ते हॉस्पिटलला अॅडमिट होते त्या 8 - 10 दिवसाच्या दरम्यान स्वत: आनंद दिघे मला बोलले होते.

स्वत: आनंद दिंघेंची माझी चर्चा झाली होती. म्हणून ही गोष्ट नक्की आहे आनंद दिघे यांचे खच्चीकरण करण्याचे काम उद्धव ठाकरे करीत होते हे 100% सत्य आहे. असे रामदास कदम म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com