आजारी मुलांना घेऊन पालक सह्याद्री अतिथीगृहावर; मुलांची लस मिळत नसल्याने आजारी पडल्याचा दावा

आजारी मुलांना घेऊन पालक थेट सह्याद्री अतिथीगृहावर गेले आहेत.

आजारी मुलांना घेऊन पालक थेट सह्याद्री अतिथीगृहावर गेले आहेत. मुलांची लस मिळत नसल्याने आजारी पडल्याचा दावा करण्यात आला आहे. मुलांना फुटपाथवर ठेवत पालकांनी हे आंदोलन पुकारला आहे. आम्हाला पैसे नको पण मुलांचं सुदृढ आरोग्य द्या अशी मागणी आता पालकांनी केली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांची भेट होत नसल्याने पालकांनी आक्रमक पवित्रा घेत फुटपाथवर आंदोलनाला सुरुवात केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com