Nitin Gadkari | नागपूरात बर्डपार्कच्या उद्घाटनावेळी गडकरींचं मोठं वक्तव्य

प्रदूषण रोखण ही देशातील महत्त्वाची समस्या असं गडकरींनी म्हटलं आहे. दिल्लीतील प्रदूषणामुळे आयुष्य 10 वर्ष कमी झालेलं आहे.
Published by :
Team Lokshahi

प्रदूषण रोखण ही देशातील महत्त्वाची समस्या असं गडकरींनी म्हटलं आहे. दिल्लीतील प्रदूषणामुळे आयुष्य 10 वर्ष कमी झालेलं आहे. नागपूरात बर्डपार्कच्या उद्घाटनावेळी गडकरींचं मोठं वक्तव्य केलं आहे. वारंवार दिल्लीतील प्रदूषणावर चर्चा होत असताना आता नितीन गडकरींनी मोठं वक्तव्य केलं आहे. वाढत्या प्रदूषणावर गडकरींनी हे मोठ वक्तव्य केलं आहे. तर वाढत्या प्रदूषणाकडे आपण गांभीर्याने पाहिलं पाहिजे तसेच त्याच्यावर योग्य त्या उपाययोगना देखील केल्या पाहिजेत असं देखील गडकरी म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com