Amol Kolhe On Nitesh Rane: मस्ती उतरवल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही; नितेश राणेंवर टीका

अमोल कोल्हे यांनी नितेश राणेंवर निशाणा साधला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

अमोल कोल्हे यांनी नितेश राणेंवर निशाणा साधला आहे. मस्ती उतरवल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही, शिवस्वराज्य यात्रेदरम्यान नितेश राणेंवर ही टीका करण्यात आली आहे. आत्मविश्वास गमावलेले सरकार असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे. जयंत पाटील यांनी महायुतीवर टीका केली आहे. आजचं मरण उद्यावर ढकलण्यासाठी निवडणूका लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न यादरम्यान सांगण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com