Aditya Thackeray : पुन्हा येईन म्हणणारे कोणी येणार नाहीत; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. पुन्हा येईन म्हणणारे कोणी येणार नाहीत निवडणुका थांबवण्याचा प्रयत्न होत आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. पुन्हा येईन म्हणणारे कोणी येणार नाहीत निवडणुका थांबवण्याचा प्रयत्न होत आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. लाडका कंत्राटदार योजना कशी चालायची हेचं जमतं? असं म्हणतं आदित्य ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com