गेला आठवडाभर चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. अशात चितमपल्ली येथे तलाव फुटल्याने तर पिंपळखुट येथे अंधारी नदीच्या पुराने प्रचंड मोठे नुकसान नागरिकांना सहन करावे लागले.
छत्रपती शिवाजी महाराजांची बहुप्रतिक्षीत वाघनखं महाराष्ट्रात दाखल झाली आहेत. १९ जुलैला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याहस्ते सात्याऱ्यात भव्य दिव्य सोहळा पार पडणार आहे.