पश्चिम बंगालच्या गंगा किनारी प्रदेशावर आणि बांगलादेशच्या लगतच्या खोल दाबामुळे पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा येथे अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी झाली.
हिंगोलीमध्ये मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे तलावाचं पाणी बांगरनगरमध्ये शिरलेलं आहे. हिंगोलीमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे.